हवामान
पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला
ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव ...
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचे नुकसान
अमरावती मध्ये गुरुवारी पहाटे सर्वदूर झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. चांदूर बाजार, तिवसा, चांदूर रेल्वे ...
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या आहेत. खरिपातील हे पीकही आता संकटात सापडले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला ...
थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पारा १० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरला आहे. थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार होत आहे. सध्या रावेर पट्ट्यातून दररोज ...
सातत्याने बदलत्या वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ
सततच्या पावसाने यंदाच्या हंगामात निकृष्ट प्रतीची द्राक्षे उत्पादित होऊ लागली आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक संकटे आली. त्यातून त्यांनी मार्ग काढत दर्जेदार द्राक्ष ...
द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू
थंडी आणि धुक्यापासून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होत असले तरी यावर्षीच्या जानेवारीच्या शेवटच्या ...
आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई – अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. आज रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली ...
राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाच्या वादळ पूर्वानुमान विभागानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज 15 ऑक्टोबर ...