मुंबई – देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर यातच एक चांगली बातमी आहे कि राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 22 हजार 444 नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 50 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39,015 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.14 टक्के इतका झाला आहे. राज्यात 2,27,711 इतके सक्रिय रुग्ण आहेत
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- “शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्याची देखील परवानगी द्यावी” – खा. प्रताप पाटील चिखलीकर
- साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर; आतापर्यंत १८६.०३ लाख टन साखर उत्पादन
- उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार; शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी सरकार करणार मोठी घोषणा
- मोठी बातमी : दहावी बारावी पास उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी !