मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २१ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९४ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास ३८८.७१ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
राज्यात २१ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल ३६९.८१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.५१ टक्के इतका आहे.
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ९३ लाख ६१ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ८० लाख ४८ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.६० टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा निर्बंध; आज नवी नियमावली जाहीर होणार
- शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने – प्राजक्त तनपुरे
- काळजी घ्या! राज्यात तब्बल ३५ दिवसानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्खेत मोठी वाढ
- राज्यात ओमायक्रॉनचा रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर सुरु आहे – अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- चिंताजनक! राज्यातील ‘हे’ शहर ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट