मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची(Cabinet)आज दिनांक २६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोरोना(Covid) महामारीनंतर तसेच अनेक प्रश्न रखडले होते /प्रलंबित होते त्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय घेण्यातआले. राज्य मंत्रिमंडळणारे(State Cabinet) हे घेतले महत्वाचे निर्णय – १ ) टँकरद्वारे पाणीपुरवठा – महाराष्ट्रातील धरणात ३६.६८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे(Water is available), … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २० जानेवारी २०२२

राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे(About excavation) आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात(Reasonable rates) वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय … Read more