Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा 'हे' आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Tips | टीम कृषीनामा: बहुतांश लोकांना आंघोळ केल्यानंतर त्वचेवर खाज येते. आंघोळीनंतर शरीराची स्वच्छता नीट न होणे, जास्त साबण वापरणे, बॉडी वॉश किंवा रसायनयुक्त साबण वापरणे किंवा जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराला खाज सुटायला लागते. या समस्येमुळे त्वचेवरील कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश … Read more