राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ५६६ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५७३ लाख टन उसाचे गाळप  करण्यात आले आहे. महाराष्ट्रात तब्बल ५६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन … Read more

पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – पुणे जिल्ह्यामध्ये १३ खासगी तर १६ सहकारी  साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये ११५.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील साखर उतारा १०.०४ टक्के आहे. महाराष्ट्रात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ११ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने  … Read more

राज्यात तब्बल १८८ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू; ‘या’ जिल्ह्यात ४३ साखर कारखाने सुरु

मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २३ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८८ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ … Read more