राज्यात तब्बल १८८ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू; ‘या’ जिल्ह्यात ४३ साखर कारखाने सुरु

मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २३ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८८ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ … Read more