राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ३३५.६२ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १७ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९४ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत … Read more