शेतकऱ्यांचे निवेदन ; हेक्टरी ३० हजार रुपये मदत देण्याची मागणी

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कपाशीसह रब्बीतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये मदत स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी … Read more