कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका हा सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. परतीच्या पावसाने शेतातील उभे पीक नाश पावल्याने पालेभाज्या आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे बाजारभाव टिकून आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे. पालेभाज्या दर टिकून असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळच्या जेवणात … Read more