यशोगाथा: ‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती

नाशिक: सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावनाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथल्या शेतकऱ्यांनी खडकाळ डोंगरावर कष्टाने जिरायतीचे रुपांतर बागायती शेतीत केले आहे.सिन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगरावर वसलेले आहे. अवघ्या काही इंचाच्या मातीच्या थरानंतर इथे खडक लागतो. पाऊस चांगला होऊनही पाणी डोंगरावरून वाहून जात … Read more

किटकनाशके फवारणी करताना ही घ्या काळजी !

अकोला : कीटकनाशकांची फवारणी करतांना विदर्भात १८ शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला.  शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर ५४६ शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे … Read more