आपल्या शरीरासाठी पाण्याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली तर यामुळे कोणती समस्या उद्भवू शकते, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही, म्हणून शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास आरोग्याचे अनेक फायदे होतात. चला तर जाणून घ्या फायदे….
- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, एपिलेप्सी, लठ्ठपणा, अस्थमा, टीबी, किडनीचे आजार, गॅस, डायबिटीज, डायरिया, पाईल्स, कॅन्सर, बद्धकोष्ठता, डोळे, कान, नाक आणि घश्याचे आजार दूर होण्यास मदत होते.
- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पाचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
- सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास घश्याचे आजार, मासिक पाळी, डोळ्यांचे, मूत्राचे आणि किडनीसंबंधित आजार दूर होतात.
- . सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच रक्त शुद्ध होते.
- शरीरातीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही पाणी महत्त्वाचे आहे. पाणी प्यायल्याने शरीरातची इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.
- पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे
- लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’
- राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिकामध्ये ‘या’ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक