farming

नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के घट

मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के ...

नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

पुणे : गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. खाते ही पिकांसाठी खूप ...

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

लासलगाव : लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे कांद्याने 150 ते 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पारकेला होता. काही महिन्यांपासून ...

तुम्हाला माहित आहे का,जगातील पाच सर्वात महागडी फळे, एकाची किंमत आठ लाख

फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय. अनेक फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या ...

आता शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार कृषीच्या सर्व योजनांचा लाभ

येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. “महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना ...

द्राक्ष बागेत फवारणी करताना शेतकरी !

द्राक्ष बागेत फवारणी करताना शेतकरी ! ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी गव्हावर औषधे फवारणी सुरू https://t.co/XJT9B0YpEm — KrushiNama (@krushinama) February 11, 2020

‘ठिबक’ अनुदानाचा अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, ...

कर्जमाफीच्या यादीत नावे तर आली, पण माणूस कुठून आणायचा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी ही २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्यामध्ये ६८ गावांतील १५ हजार ...

जाणून घ्या, मीठ खाण्याचे फायदे व तोटे…

खूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर ...

आधुनिक शेतकऱ्यांचे कृषी तंत्रज्ञान…!

आधुनिक शेतकऱ्यांचे कृषी तंत्रज्ञान…! https://youtu.be/YBo3KtR5smc