राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८४ साखर कारखाने सुरू; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु  

राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, राज्यात २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८४ साखर कारखाने  (Sugar factory) सुरु झाले आहे. तर ९१ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा   (Sugar factory)समावेश आहे. आतापर्यंत जवळपास 312.68 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात ११ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल 292.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. … Read more

राज्यात तब्बल ९१ सहकारी साखर कारखाने सुरु

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८२  साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ७ डिसेंबर २०२१  पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १८२  साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप (Sugarcane flour) सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ९१ खासगी व या … Read more

राज्यात ७ डिसेंबरपर्यंत तब्बल २७२.६ लाख टन उसाचे गाळप तयार; तर ‘इतके’ साखर कारखाने सुरु

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८२  साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ७ डिसेंबर २०२१  पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १८२  साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ९१ खासगी व या मध्ये राज्यातील … Read more

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्‍रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली तर ऊसपिक हे एक शाश्‍वत उत्त्पन्न देणारे, बाजारात सहजतेने विक्री होणारे आणि विक्रीमूल्याची हमी असणारे असे आहे. या पिकाच्या आर्थिक उलाढालीचा महाराष्ट्राच्या एकूण ग्रामीण जीवनावर लक्षणीय बदल झालेला आहे, होत आहे. … Read more