सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळुन शेतकऱ्याने केली दगडांची पेरणी…

राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. एकीकडे सरकार आणि सत्ताधारी मित्रपक्ष दुष्काळ दौरे आखतात. शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतात. परंतु, शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष आहे. हिंगोलीतील एका शेतकऱ्याने घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळुन बियाने खरेदीसाठी किडनी देण्याची घटना घडली असतानाच वाशिम जिल्ह्यातील वसारी येथील अरुण लादे या शेतकऱ्याने पेरणीसाठी पैसे नसल्याने २ एकर शेतात … Read more