अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून

अंबड तालुक्यातील मार्डी शिराढोन वाडी परिसरात शेतकरी जुबेर शेख यांनी आपल्या शेतातील सोंगनी व कापणी केलेले पीक वैतागुन आज सकाळी शेतात जाळून टाकले आहे. नसर्गिक आपत्ती, रोगराई, दुष्काळाचे सावट तसेच परतीच्या पावसाने होत्याचे नवते झाले आहे. सोयाबीनला अक्षरशा कोंब फुटले आले. बाजीरीची नासाडी झाली आहे. केलेला खर्चही वसूल झाला नाही. शेतीचे गणित अखेर विस्कटले आहे. … Read more