परतीच्या पावसामुळे थोडासा दिलासा ; तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला

परतीच्या तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्पांत सध्या केवळ 29 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील 132 लघुप्रकल्पांत केवळ 46.81 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागाला टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. लातूर जिल्ह्यात सुरवातीपासून पावसाने पाठ … Read more