राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”

मुंबई – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” (Village of books) साकारण्यास काल  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव (Village of books)  व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more