महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा तब्बल ३६ हजार ३२८ रुग्णांनी घेतला लाभ

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule) ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ 36 हजार 328 रुग्णांनी घेतल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली.  ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे. दुर्धर आजारांचा समावेश 1 एप्रिल 2020 पासून महात्मा … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज पावसाने लावली जोरदार हजेरी

मुंबई – मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात (district) पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १ तास पाऊस झाला, या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात थंडी वाढली आहे. हवामान (Weather)  विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भात जोरदार  पावसाचा   इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात अनेक भागात … Read more

राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात १४५.९६ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३० लाख ९४ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १४५ लाख ९६ हजार लाख क्विंटल साखर उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा (Sugar extraction) ११.१५ टक्के आहे. राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ९ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९० साखर कारखाने … Read more

राज्यातील हिंगोली जिल्ह्यात ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड

मुंबई – आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये (Turmeric cultivation) सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची … Read more

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”

मुंबई – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” (Village of books) साकारण्यास काल  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव (Village of books)  व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more