राज्यातील ‘या’ विभागात सर्वाधिक साखर कारखाने सुरु

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २६ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल 194 साखर कारखाने (Sugar factory) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 98 खासगी व 96 सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 194  साखर कारखान्यांकडून ६८३.३४ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे महाराष्ट्रात २६  जानेवारी … Read more

साखर उत्पादनात कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर; आतापर्यंत १६२.७१ लाख टन साखर उत्पादन

मुंबई –  ऊस गाळपासह साखर उत्पादनात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूरजिल्ह्यामध्ये तब्बल १४४.३५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६२.७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के इतका आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १६ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने … Read more

राज्यात ६०० लाख टन उसाचे गाळप तयार; तर ‘इतके’ साखर कारखाने सुरु

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १६ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ६००.३३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे. महाराष्ट्रात … Read more