पिंपरी चिंचवडच्या मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा

यंदा कांद्याने रडवल असेल तरी शेत्र्याना थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला, आहे भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कउस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिलत आहे. मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट अत्यंत सुमार … Read more

सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे पहिले शेतकरी

बार्शी तालुक्यातील ऐका शेतकरयाने सीताफळाच्या शोधून काढलेल्या एनएमके 1 गोल्डन या वानाचा शोध लावला आहे.यावानाची भारत सरकारकडे अधिकृतपणे नोंद झाली आहे. जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे…. पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा अंतर्गत त्यांना नोंदणी प्रमाणात ही देण्यात आला आहे.सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे देशातील पहिले शेतकरी आहेत.डॉ नवनाथ कसपटे हे 15 वर्ष राज्य सीताफळ … Read more

द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

मागील वर्षाच्या द्राक्ष हंगामात ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या द्राक्ष निर्यातदार कंपनीने निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्‍यांचे २ कोटी ४२ लाख ४६ हजार रुपये किमतीच्या द्राक्ष मालाची खरेदी केली. द्राक्ष उत्पादकांना या व्यवहारापोटी धनादेश दिले. मात्र, ते वटले नाही. यावर अनकेदा कधी पैसे देण्याचे वायदे केले. पैशांची मागणी करूनही ते मिळाले नाहीत. … Read more

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी ८३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये गहू पेरनी नियोजित क्षेत्रापेक्षा निम्म्यावरच आहे. त्यातही गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. अतीवृष्टीने रब्बी हंगामाच्या पेरणीस विलंब लागल्याचा फटका बऱ्याच पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये … Read more

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी कांदा लागवड यंदा मात्र अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी व वातावरणातील बदलाने कांदा रोपे बहुतांश प्रमाणात खराब झाल्याने, लागवड उशिरा सुरू झाली. आणि अजूनही तशी आहे. अशा परिस्थितीत कांदा रोप लागवड सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांपुढे मजूरटंचाईचा प्रश्न आहे. कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेर गेल्याने, … Read more

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीचे लाट पसरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम राज्यात पाठविल्या जाणारऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सध्या डाळिंबाला कमीत कमी तीस ते पन्नास रुपये असा बाजारभाव मिळत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या फलबाजारात संगमनेर, अहमदनगर … Read more

उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावर

उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावर खरीप हंगामात फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावरच आहे. परंतू सध्या धुक्यामुळे तूरीच्या शेंगा काळ्या पडण्यास सुरूवात झाली आहे. उशीरा येणाºया तुरीचे पिक मोतीमोल होत आहे. ५० टक्के फुले व शेंगा लागण्याची अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूरीला सर्वाधिक फटका बसत … Read more

कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा

कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शिवाय २ लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार विशेष योजना आणण्याच्या तयारीत आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर तिचे किती लाभार्थी असतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. विनाअट असलेल्या या कर्जमाफीचे लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सरकारने काहीही सांगितलं … Read more