मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २७ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९४ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत राज्यात १८८ साखर कारखान्यांकडून ४३९.९७ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
राज्यात २७ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल ४२३.३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६२ टक्के इतका आहे.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४४ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १०५ लाख ५४ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ९१ लाख ९४ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.७१ टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ?
- खुशखबर! पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार
- 31 डिसेंबर २०२१ व नवीन वर्षाची मार्गदर्शक सूचना जारी
- शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – बच्चू कडू