राज्यात ३१०.३ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये १४ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८५ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर … Read more

राज्यात २६८.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८२  साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ९ डिसेंबर २०२१  पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १८३  साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ९१ खासगी व या मध्ये राज्यातील ९२ … Read more

राज्यात ०४ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २४५.५२ लाख टन उसाचे गाळप तयार

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०४ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८७ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ … Read more

राज्यात ०४ डिसेंबर पर्यंत तब्बल २२७.३८ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०४ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८७ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ … Read more

राजारामबापू साखर कारखान्याने जिंकली 7/12 ची लढाई

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नं.३ चे ७/१२ चे उतारे, व मालमत्तेवरील नोंदी वाळवा उप विभागाचे प्रांताधिकाऱ्यांनी काल (मंगळवार) पूर्ववत बदलून दिल्या आहेत. शेवटी न्यायालयीन लढाईमध्ये सत्य हेच विजय झाले आहे. न्यायालयीन लढाईमध्ये सत्याचा विजय झाला आहे. यामुळे आमचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले … Read more

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 रुपये भाव देणार असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी दिली. कारखान्याच्या 37 व्या गळीत हंगामाची सुरवात झाली.  पंडित, दत्ता महाराज गिरी, माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, उपाध्यक्ष … Read more