राज्यात ०४ डिसेंबर पर्यंत तब्बल २२७.३८ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०४ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८७ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ … Read more

राज्यात गळीत हंगाम 2020-21 मध्ये एकूण १७३ साखर कारखाने सुरू

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०४ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८७ खासगी व या मध्ये राज्यातील … Read more

राज्यातील सोलापूर जिल्ह्यात ४१ साखर कारखाने सुरु

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८६ खासगी व या मध्ये राज्यातील … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरू

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८६ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. … Read more

प्रसारमाध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात. परंतु सोलापूर जिल्ह्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. येथील फडकुले … Read more

राज्याचा सरासरी साखर उतारा ९ टक्क्यांवर

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १५७ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५७ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८२ खासगी व या मध्ये राज्यातील ७५ सहकारी कारखान्यांचा समावेश … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा संपूर्ण नायनाट झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या … Read more

करोडपती बनवणारा शेवगा, बाळासाहेब पाटील यांची यशोगाथा!

सोलापूर: घरासमोर किंवा शहरातही अगदी सहज दिसणारा शेवगा एखाद्याला लखपतीही बनवू शकतो. याच विषयावर सोलापूरच्या बाळासाहेब पाटील यांनी पुस्तक लिहिलं आहे. शेवग्याच्या लागवडीतून आलेले अनुभव यात त्यांनी लिहिलेत. केवळ शेवग्याच्या उत्पादनावर बाळासाहेब महिना एक लाखांचा नफा कमावत आहेत. चार जणांचं कुटुंब, पारंपरिक शेती आणि कमालीची गरीबी. अशा परिस्थितीतून या कुटुंबाला शेवग्याच्या पिकानं बाहेर काढलं. दोन … Read more

शेतकऱ्याने पेरू शेतीतून मिळवले नऊ लाखांचे उत्पन्न

दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेमध्ये सध्या करमाळा तालुका येथील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या व्हीएनआर जातीच्या पेरूचा बोलबाला आहे. हे पेरू चवीला स्वादिष्ट असून त्या एका पेरूचे वजन एक ते सव्वा किलो आहे. त्यामुळे सध्या दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेत करमाळ्याचा पेरू गाजत आहे. विशेष म्हणजे लबडे यांनी पेरू शेतीतून आतापर्यंत नऊ लाख रुपये कमावले आहेत. आजपर्यंत लबडे … Read more