राज्यात २६८.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ९ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १८३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ९१ खासगी व या मध्ये राज्यातील ९२ … Read more