कर्जमाफी फक्त 2 लाखापर्यंतच, जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र

महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलं होती. मात्र आता ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे. स्विगी ऍपने प्रदर्शित केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूडची यादी सरकारने केलेली कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकरी अपात्र राहणार आहे. ठाकरे सरकारने … Read more