उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्या – सुनिल केदार

वर्धा – शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये. ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना तातडीने कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे  निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले. कृषि कर्जमाफी योजनेसह पांदन रस्ते, क्रीडा संकुलावर सोलर पॅनल लावणे तसेच बंधा-यांची … Read more

शेतकऱ्यांना दिलासा, राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरही झाला आहे. आता कुठं शेतकऱ्यांनी कष्टानं शेतात पीक उत्पादन केलं होतं, त्यातच लॉकडाऊनने बाजारपेठेवर मोठे दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून काही … Read more

कर्जमाफीच्या यादीत नावे तर आली, पण माणूस कुठून आणायचा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी ही २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्यामध्ये ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ही राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केली आहे.  या यादीमध्ये २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश आहे. चांगली बातमी ; आता … Read more

शेतकऱ्यांची दुसरी कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करणार

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आदिवासींचे जीवन बदलविणाऱ्या योजना कालबद्ध … Read more

Good news ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज … Read more

आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा १० मार्चपासून

‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना होणार असून त्यासाठी २९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य … Read more

पहिल्या टप्प्यात ३४ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; २९ हजार कोटींची कर्जमाफी

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती घोषणेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँका यांच्याकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांना २९ हजार ७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सहकार विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ दिला जात होता. ठाकरे सरकारने मात्र … Read more

नागपूरमध्ये २०१९ मध्ये ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

उत्पन्नात वाढविण्यासोबत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहे. कर्जमाफीही देण्यात आली. त्यानंंतरही शेतकरी आत्महत्या होत आहे. वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते ?( यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.या योजनांचा किती फायदा होतो, हा प्रश्नच … Read more

कर्जमाफी फक्त 2 लाखापर्यंतच, जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र

महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलं होती. मात्र आता ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे. स्विगी ऍपने प्रदर्शित केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूडची यादी सरकारने केलेली कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकरी अपात्र राहणार आहे. ठाकरे सरकारने … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा?

येत्या १६ डिसेंबर पासून राज्यातील हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीन महाविकासआघाडीचे सरकार या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तर कर्जमाफीची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. त्यामळे या अधिवेशनाकडे शेतकरी वर्ग हा खासकरून लक्ष देऊन बसला आहे. यंदाचे अधिवेशन एकच आठवड्याचे घोषित करण्यात आले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने … Read more