खानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खानदेशात पारा १४ अंशांवर जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री , अडावद , किनगाव येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच हजार क्विंटल कांद्याची … Read more