खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना
खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी २४ जुलपर्यंतची मुदत आहे. जिल्ह्यातील विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले … Read more