दुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी

निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर झोप येतेच. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी. रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं जखम न भरणे – कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते. मधुमेह वाढतो -पचनाची क्रिया … Read more