राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

दसरा-दिवाळीच्या दरम्यान साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे राज्यातील ऊसतोडणी कामगारांची दिवाळीच्या धामधूमीत कारखान्यांवर जायची धावपळ सुरू असते. राज्यात साधारण बारा ते चौदा लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊसतोडणी करण्यासाठी विविध साखर कारखान्यांवर स्थलांतरित होतात. पण मागीलवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले. तर यावर्षी अतिपावसाने उसाचे नुकसान झाले; तर काही ठिकाणी पाऊस नप डल्याने ऊस लागवडी झाल्या नाहीत. … Read more