पहिल्या टप्प्यात ३४ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; २९ हजार कोटींची कर्जमाफी

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती घोषणेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँका यांच्याकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांना २९ हजार ७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सहकार विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ दिला जात होता. ठाकरे सरकारने मात्र … Read more