महत्वाची बातमी – आता राज्यातील शेतमजुरांनाही अपघात विम्याचे २ लाखांचे कवच मिळणार

शेतमजूर म्हणजे काय तर इतरांच्या शेतजमीनीमध्ये कृषीविषयक कामे रोजंदारी तत्वावर करण्यासाठी जाणारा मजूर म्हणजे शेतमजूर होय. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती आणि शेतीचा मुख्य कणा शेतमजूर आहे. शेतकरी आणि शेतमजूर हे नातं खूप अतूट आहे. देशात १९६१ साली शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण ७२.३६ टक्के होते. त्यापैकी ५२.८० टक्के शेतकरी तर १९.५ टक्के शेतमजूर होते. … Read more