‘या’ जिल्ह्यात १०० लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९४ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४४ साखर कारखाने सुरु … Read more