शेतकऱ्याने फक्त ४१ दिवसात चार एकर कोथिंबीरीच्या पिकात तब्बल साडेबारा लाखांचं घेतलं उत्पन्न

नाशिक – संसर्गजन्य आजार कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाऊन या संकटाच्या काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो ‘शेतकरी वर्ग’ आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. समाज माध्यमं बुद्धीला खाद्य पुरवतील पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं. त्याला कुठलाच पर्याय … Read more