पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा – भाजप आमदाराचा इशारा

जालना: पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्श का खंडित करतात? असा जाब विचारत माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांनी अधिकाऱ्यांना नियमाचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला दिला. पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन (Power connection) तोडले तर याद राखा असा इशारा बबनराव लोणीकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही … Read more