मोड आलेल्या धान्याचे महत्व, माहित करून घ्या

मोड आलेल्या धान्याचे महत्व: मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली कडधान्य ही आम्लारीयुक्त असतात त्यामुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रीया व्यवस्थित चालण्यासाठी शरीरातील जास्त तयार होणाऱ्या आम्लावर नियंत्रण ठेवायचे काम ते करत असतात. मोड आलेल्या धान्य हे इन्झाइम्स अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस, क्षार, जिवनसत्व, प्रथिने इ. … Read more

अन्न शिजवल्यामुळे निघून जातात ‘हे’ महत्वाचे घटक

शिजवलेले, प्रक्रिया केलेले आणि बंद पकिटातील अन्न खाण्यापेक्षा कच्च्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम असतात. शिजवल्यामुळे अन्नामधून व्हिटॅमीन सी आणि पचनासाठी उपयुक्त असणारे घटक निघून जातात. तुम्ही म्हणाल भाजी शिजवल्याशिवाय कशी खाणार? मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, कच्च्या भाज्या खाणं हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट … Read more