शेतकऱ्याने लढवली ‘ही’ शक्कल आणि झेंडूच्या फुलातून कमावले तब्बल ६२ लाख!

पुणे – कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. या रोगामुळे भारताचे देखील मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पडसाद थेट जीडीपीवर देखील पाहायला मिळाले. सर्वच क्षेत्रांना यामुळे नुकसान सोसावे लागले, यात सर्वाधिक कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील आणखी एका आव्हानाची भर पडली आहे. अवकाळी पाऊस, कीड, लॉकडाऊनमुळे बंद बाजारपेठा यामुळे चारी बाजूनी संकट शेतकऱ्यांवर आले होते. … Read more

इस्राईल पद्धतीने केली पेरू लागवड; दोन एकरांतून कमावले ३६ लाख

शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक … Read more