संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ मोठा सल्ला

अमरावती : मागील दोन ते तीन वर्षांपासून संत्रा उत्पादनावर अवकळा दिसत आहे. परिणामी अपार कष्टातून हाती आलेले संत्रा पीक कोणत्या ना कोणत्या कारणाने निसटून जात आहे. पूर्वीच्या तुलनेत यंदा संत्रा फळ गळतीचे प्रमाण वाढत असल्याने वैतागलेले शेतकरी आता संत्रांच्या बागा उद्ध्वस्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्येवर योग्य नियोजन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला असून शासन, … Read more