बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले; चिवट लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई – बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे (Baliraja) आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, बैलगाडा शर्यत … Read more

लेख – आत्महत्या नाही, हत्या होतील !

सुंदर लटपटे (वरिष्ठ संपादक) औरंगाबाद – आपल्या रक्ताचे नात्याचे भाऊबंद शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. या आत्महत्यांवर लिहिताना काळजाचे पाणी-पाणी होते. आकडेवारी वाचली तर मळमळ होते. कधी प्रचंड निराशा येते, कधी प्रचंड संताप येतो. सरकार तर सरकार असते. ते सरकारी कामे करतात. का शेतकरी इतक्या मोठया प्रमाणात स्वतःला संपवतात? यातले आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय अर्थ काय? माझ्या मते गावातील … Read more