आता कृषिमंत्री जाणार दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर

आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यामधून त्यांच्या संवेदना आपल्याला कळतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण शेतकऱ्यांना भेटायला हवे त्यांच्या बांधावर जाऊन त्याच्याशी संवाद साधा व त्यांच्या वेदना जाणून घ्या. पण त्याची सुरवात मला माझ्यापासूनच करावी लागेल आणि ती मी करणार  असून, त्यांना मी दर १५ दिवसांनी भेटायला जाईल शेतकऱ्यांच्या शेतावर जाईन. त्याचबरोबर कृषी सचिव, आयुक्‍तदेखील १५ दिवसांनी शेतावर … Read more