शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

नांदेड – दुष्काळामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी यंदाही बेजार झाले आहेत. आर्थिक घडी सावरण्यासाठी काढलेले कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्याचा मार्ग निवडत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकार शेकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडत असले तरी त्याची अमंलबजावणी होताना दिसत नाही आहे. मान्सून जवळ येताच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. शेती पेरणीसाठी सज्ज … Read more

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ

एकीकडे खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे तर दुसरीकडे खताच्या किंमती वाढल्या आहेत़. निसर्ग व मानवनिर्मित संकटाचा सामना यंदाही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे़ शेतीची मशागत केल्यानंतर पेरणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे़. मात्र यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने मृग नक्षत्र कोरडा जाण्याची भीती आहे़ आणखी एक आठवडाभर पावसाचे आगमन होणार … Read more

जलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प

पुणे : जांब (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावाने एकत्रित काम करून जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला असून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास गेलेल्या कामांमुळे गावातील 500 एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे. गावच्या सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्यातील ‘अनिवासी सातारकर मित्र ‘ संस्थेने … Read more