अबब ! शेतकरी कृषिपंपांचे एवढे अर्ज ‘वेटींग’वर

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा पाऊस नसल्याकारणाने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. पाऊसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक हे निसटण्याचे चित्र बघायला मिळत आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर सिंचनाची मदत घेऊन शेती वाचविण्याची पाळी  येते. पण सिंचनाची मदत म्हणजे त्यासाठी कृषी पंपाची गरज पडते. आता यासाठी शेतकरी पाण्याची … Read more