अबब ! शेतकरी कृषिपंपांचे एवढे अर्ज ‘वेटींग’वर

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा पाऊस नसल्याकारणाने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. पाऊसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक हे निसटण्याचे चित्र बघायला मिळत आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर सिंचनाची मदत घेऊन शेती वाचविण्याची पाळी  येते. पण सिंचनाची मदत म्हणजे त्यासाठी कृषी पंपाची गरज पडते. आता यासाठी शेतकरी पाण्याची … Read more

अबब ! पाणी पुरवठा योजनेतच मुरतंय पाणी

कोल्हापूर पट्टणकडोलीसह पाच गावांसाठी नळ योजनेवर 2001 ते 2019 मध्ये योजनेत उपसा पंप आणि देखभाल दुरुस्तीसाठी 83 लाख 2 हजार 200 रुपये तर देखभाल दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 86 लाख असे संपूर्ण 1 कोटी 69 लाख 2 हजार 200 रुपये खर्च केले आहेत. भाजपने फक्त भाषणं केली, कर्जमाफी नाही – जयंत पाटील तसेच कोल्हापूर पट्टणकडोलीसह पाच गाव … Read more