‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली … Read more

अबब ! शेतकरी कृषिपंपांचे एवढे अर्ज ‘वेटींग’वर

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा पाऊस नसल्याकारणाने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. पाऊसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक हे निसटण्याचे चित्र बघायला मिळत आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर सिंचनाची मदत घेऊन शेती वाचविण्याची पाळी  येते. पण सिंचनाची मदत म्हणजे त्यासाठी कृषी पंपाची गरज पडते. आता यासाठी शेतकरी पाण्याची … Read more