हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची हिरवी मिरची (Chili) … Read more

जाणून घ्या मिरची पिकासाठी अनुकूल हवामान

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस … Read more

ढोबळी मिरची लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्‍ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्‍ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रात ढोबळी मिरची पक्‍व असली तरी रंग हिरवागार असल्‍याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्‍यत्‍वे करून फळामधील कॅपीसीनच्‍या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणतः 2 ते 4 टक्‍केपर्यंत असते. हवामान ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे … Read more

कशी करावी मिरची लागवड, माहित करून घ्या

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

भरघोस उत्पादन देणाऱ्या मिरची लागवडीचे माहित करून घ्या तंत्रज्ञान

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

कशी करावी ढोबळी मिरची लागवड, माहित करून घ्या

महाराष्‍ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्‍ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रात ढोबळी मिरची पक्‍व असली तरी रंग हिरवागार असल्‍याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्‍यत्‍वे करून फळामधील कॅपीसीनच्‍या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणतः 2 ते 4 टक्‍केपर्यंत असते. हवामान ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे … Read more

भरघोस उत्पादन देणाऱ्या मिरची लागवडीचे तंत्रज्ञान, माहित करून घ्या फक्त एका क्लिकवर..

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका दूर टळू शकतो. मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए आणि … Read more

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या

काळ्या मिरचीच्या दाण्यांचं पाणी उकळावं. त्यानंतर ते उकळलेलं पाणी थंड करुन त्याने केस धुवावं. काळ्या मिरचीच्या दाण्याच्या पाण्याने केस सातत्याने धुवावं तरच त्याचा फायदा होईल. आवळा केवळ तुमच्या शरीरासाठीच उत्तम आहे, असे नाही. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो. आवळ्याला मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावल्यास काळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं. हिना आणि दही यांना … Read more

मिरची पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस … Read more