शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, या मागणीसाठी कोल्हापूरमधील ६० हजार शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी … Read more