देशभरात ओमायक्रॉनचं संकट; केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

नवी दिल्ली:   कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.  ओमायक्रॉनचे  (Omicron) संकट अजूनही जगभर वावरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने (Union Ministry of Health … Read more

कृषी कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना लिहिले पत्र, म्हणाले…

नवी दिल्ली- गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.. … Read more

हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून केली मागणी

मुंबई – हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवत केली आहे. या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली … Read more

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, या मागणीसाठी कोल्हापूरमधील ६० हजार शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी … Read more