राज्यात २४ नोव्हेंबरपर्यंत १५० लाख क्विंटल साखर उत्पादन
राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५१ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ७७ खासगी व या मध्ये राज्यातील ७४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत तब्बल १६९.३५ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे. राज्यात २४ … Read more