राज्यात आतापर्यंत ३८८.१९ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २३ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८८ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर … Read more